Thursday 15 May 2014

Assal MumbaiKar

Assal MumbaiKar


एका मित्राला कुणीतरी खुप मारतो, तेव्हा त्याच्या मित्रांची प्रतिक्रीया:....
पुणे- तुझीच चुक असेल
नाशिक - जाऊ दे झाले ते झाले
अहमदनगर- जाऊ दे आता त्याची संगत नको
औरंगाबाद- रक्त निघालं का?


कोल्हापुर- अरे पण तु तिकडे कशाला गेला होतास


Mumbaikar- चल बस गाडीवर घरात घुसुन मारु ...
ह्याला म्हणतात अस्सल Mumbaiकर
आमचा नाद करायचा नाय,

एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात ।
आमचा नाद केला तर हात पाय गळ्यात ।

No comments:

Post a Comment